July 25, 2024 Thursday
July 25, 2024 Thursday
Home » Wealth » legal/Will » तिसरे मूल दत्तक दिले असले तरी निवडणूक लढवता येणार नाही – सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश
a
Be polite to customers; State Bank officials slapped by High Court

तिसरे मूल दत्तक दिले असले तरी निवडणूक लढवता येणार नाही – सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश

निवडणूक लढवण्यासाठी दोन मुलांचा नियम बंधनकारक असल्याचा पुनरुच्चार करताना, तिसरे मूल दत्तक दिलेले असले तरी हाच नियम संबंधित उमेदवाराला लागू राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामुळे नियमांतून पळवाट काढून निवडणूक लढवू पाहणाऱ्या उमेदवारांना चपराक बसली आहे.

ओडिशा येथील एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आपले मत नोंदवले आहे. कोर्टाने म्हटले की, तिसऱ्या मुलाला जन्मदिल्यानंतर उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल. तसेच पूर्वीपासूनच सदस्य असलेल्या व्यक्तीने तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तो ग्रामपंचायत सदस्यासह सरपंचपदासाठीही अपात्र अतो. ओडिशातील मीनासिंह मांझी या आदिवासी समाजातील सरपंचाने तिसऱ्या मुलाला जन्म दिला त्यानंतर या पदावर कायम राहण्यासाठी त्याने आपल्या तिसऱ्या मुलाला दतक दिले होते.

या प्रकरणी निकाल देताना सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने सांगितले की, पंचायत राज कायद्यानुसार, ज्याला तीन मुले आहेत अशा व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही तसेच कोणतेही पद धारण करता येत नाही. या कायद्याचा उद्देश एकाच कुटुंबातील मुलांची संख्या नियंत्रित रहावी हा आहे. हिंदू दत्तक आणि देखभाल कायद्याच्या लाभांपासून वंचित करणे नाही. ओडिशा हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात मीनासिंह मांझी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

error: Content is protected !!
Scroll to Top