April 25, 2026 Saturday
April 25, 2026 Saturday

Social

बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन

​पेण (प्रतिनिधी): आजच्या आधुनिक युगात कायद्याचे पालन करणे ही केवळ शासकीय यंत्रणेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. समाजात वाढणारे भ्रष्टाचार, भू-माफिया, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्हे यांसारख्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व विधी तज्ज्ञ श्री. राकेश ह. म्हात्रे (पाटणेश्वर-पेण) यांनी केले आहे. ​श्री. म्हात्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या …

बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन Read More »

दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!

प्रशासनाची कार्यक्षमता प्रश्नचिन्हाखाली – नागरिकांचा संताप उसळला प्रतिनिधी : महेश गवळी  छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर अंडरपास येथे आज दिवसाढवळ्या अत्यंत धक्कादायक व निष्काळजीपणाचा प्रकार घडला. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी प्रशासनाने बसवलेले लोखंडी अडथळे (पोल) तोडून एका जेसीबीने थेट अंडरपासमध्ये प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. ◾ प्रशासनाच्या नियमांना जुमानले नाहीसदर अंडरपासमध्ये अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी …

दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..! Read More »

आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई प्रतिनिधी : जागतिक ग्राहक दिनानिमित्त आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शारदाश्रम विद्यामंदिर , डॉ. भवानीशंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे. कार्यशाळेतील प्रमुख विषयमाहितीचा अधिकार कायदा २००५,मानवाधिकार कायदा,ग्राहक संरक्षण कायदा २०१९,लोकपाल …

आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा Read More »

महाराष्ट्राचं राजकारण : लोकशाहीचा खून, सत्ताधाऱ्यांचा माज आणि जनतेची शरणागती

प्रतिनिधी मुंबई: आज महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं की संताप आल्याशिवाय राहत नाही. स्वतःला प्रगत, पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यात लोकशाहीची अशी विटंबना यापूर्वी कधीच झाली नव्हती. यूपी–बिहारची हेटाळणी करणारेच आज महाराष्ट्राला त्या पातळीखालच्या राजकारणाकडे घेऊन गेले आहेत. ◼️ सत्तेसाठी मूल्यांची कत्तल आज राजकारणात ना विचारधारा उरली, ना नीती. पक्षांतर, घोडेबाजार, सत्तेसाठी चाललेली उघड सौदेबाजी हेच राजकारणाचं स्वरूप झालं …

महाराष्ट्राचं राजकारण : लोकशाहीचा खून, सत्ताधाऱ्यांचा माज आणि जनतेची शरणागती Read More »

इटलीत बंद पडलेला विषारी PFAS कारखाना कोकणात? पर्यावरण व आरोग्यावर गंभीर धोका

प्रतिनिधी  मुंबई इटलीच्या व्हेनेटो प्रदेशातील प्रसिद्ध Miteni नावाच्या रासायनिक कारखान्यामुळे ३५०,००० हून अधिक लोकांचे पिण्याचे पाणी ‘PFAS’ (पर-अँड पॉलिफ्लुओरोअल्काइल सबस्टन्सेस) या “चिरंतन रसायनांनी” दूषित झाले होते. हे रसायन पाण्यात, मातीमध्ये किंवा वातावरणात कधीही विघटत नाहीत आणि त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम आहेत, ज्यात कर्करोग, हार्मोनल विकार व इम्यून सिस्टीमवर परिणाम यांचा समावेश आहे. तसंच, या …

इटलीत बंद पडलेला विषारी PFAS कारखाना कोकणात? पर्यावरण व आरोग्यावर गंभीर धोका Read More »

सरकारी कार्यालयातील ‘भीक’ संस्कृती संपवण्यासाठी नागरिकांनी तक्रार करायलाच हवी

सरकारी कार्यालये ही जनतेची सेवा करण्यासाठी आहेत, लाचखोरीसाठी नव्हे. मात्र आज अनेक कार्यालयांमध्ये —✗ पैसे दिल्याशिवाय काम होत नाही✗ फाईल मुद्दाम अडवली जाते✗ नागरिकांना मानसिक त्रास दिला जातोही परिस्थिती गंभीर आहे. ● शेतकरी● कामगार● महिला● ज्येष्ठ नागरिक या सर्वांना त्यांच्या हक्कासाठी “भीक” मागावी लागते, ही बाब लोकशाही व संविधानासाठी अत्यंत धोकादायक आहे. ★ लाच मागणे …

सरकारी कार्यालयातील ‘भीक’ संस्कृती संपवण्यासाठी नागरिकांनी तक्रार करायलाच हवी Read More »

आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.!

प्रतिनिधी मुंबई : ◾️माहितीचा अधिकार (RTI) वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर आणि घटनात्मक हक्क आहे.• केवळ RTI अर्ज केला म्हणून धमकी देणे, दबाव टाकणे किंवा भीती निर्माण करणे हे थेट कायद्याचे उल्लंघन आहे. ⚫कायदेशीर तरतुदी (Legal Provisions) ◼️ IPC कलम 506▪️जीवे मारण्याची धमकी देणे किंवा गंभीर इजा पोहोचवण्याची धमकी देणे हा गुन्हा आहे▪️२ ते ७ …

आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.! Read More »

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!

प्रतिनिधी मुंबई: विकासाच्या नावाखाली मुंबईचा श्वास कोंडला जातो. दिल्लीचं नाव घेतलं की हवा प्रदूषणाचा मुद्दा लगेच समोर येतो. पण आज मुंबईची परिस्थिती वेगळी राहिलेली नाही.आज मुंबईचा AQI 186 — “Unhealthy” या श्रेणीत आहे.हा आकडा फक्त आकडा नाही, तो मुंबईकरांच्या फुफ्फुसांवर झालेला थेट हल्ला आहे. ❓ मग प्रश्न असा आहे की➡️ मुंबईत असं काय घडतंय?➡️ सरकार, …

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..! Read More »

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.?

प्रतिनिधी मुंबई : देशातील ग्रामीण गरीबांसाठी रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही केवळ रोजगार योजना नसून, ग्रामीण जनतेसाठीचा एक संवैधानिक हक्क आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येत असून, यामागे जनहित नसून राजकीय श्रेय हडपण्याचा व इतिहास पुसण्याचा अजेंडा असल्याचा आरोप …

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.? Read More »

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात

काँग्रेस पक्षाच्या विशेष माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 94 आंतरराष्ट्रीय परदेश दौरे केले आहेत. यापैकी 85 टक्के दौरे संसद अधिवेशनांच्या काळातच झाले असून, त्यामुळे पंतप्रधानांच्या परराष्ट्र दौर्यांचा काळ संसद सत्रांशी कसा समांतर पडत आहे हे समोर आले आहे. या दौऱ्यांमध्ये अनेकदा संसदेत महत्त्वाच्या …

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top