August 6, 2026 Thursday
August 6, 2026 Thursday

Social

कामगारांच्या वेतनाची माहिती दर्शविणारा फलक न लावून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?

पाठपुराव्यानंतरही खान बहादूर भाभा कुर्ला रुग्णालयात नियमांची अंमलबजावणी नाही; मुंबई | प्रतिनिधीमुंबई महानगरपालिकेच्या खान बहादूर भाभा रुग्णालय, कुर्ला येथे कंत्राटी कामगारांच्या वेतनासंदर्भातील आवश्यक माहिती दर्शविणारा सूचना फलक न लावल्याने कंत्राटी कामगार (नियमन व उच्चाटन) अधिनियम, १९७० तसेच वेतन संहिता (Code on Wages), २०१९ मधील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार आदित्य मैराळे …

कामगारांच्या वेतनाची माहिती दर्शविणारा फलक न लावून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह? Read More »

RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासाठी १६ जूनला मुंबईत एल्गार; NEET घोटाळा आणि न्यायाधीशांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध

मुंबई, प्रतिनिधी : “आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे दिनांक ११ जून २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १६ जून २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. साधारण एक तासासाठी नियोजित असलेली पत्रकार परिषद पत्रकारांच्या …

RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासाठी १६ जूनला मुंबईत एल्गार; NEET घोटाळा आणि न्यायाधीशांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध Read More »

RMC प्लांटच्या वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिक त्रस्त; अपघात व साथीच्या रोगांचा धोका वाढला

रेड (ता. शिराळा) येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी शिराळा, प्रतिनिधी : शिराळा-ईश्वरपूर राज्य महामार्गालगत रेड गावाजवळील साईटपट्टी परिसरात आरएमसी (RMC) प्लांटच्या वाहनचालकांकडून सर्रासपणे रस्त्याच्या कडेला तसेच गटरांमध्ये कॉंक्रीट टाकले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात …

RMC प्लांटच्या वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिक त्रस्त; अपघात व साथीच्या रोगांचा धोका वाढला Read More »

भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत

‘आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन’चा एल्गार मुंबई प्रतिनिधी : माहितीचा अधिकार (RTI) आणि मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे, मानसिक छळ, तसेच प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आणि माहिती मिळविण्यात येणारे अडथळे याविरोधात आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन यांच्या वतीने “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. या जनआंदोलनाच्या माध्यमातून …

भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत Read More »

मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका

प्रतिनिधी : आदित्य मैराळे मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारीतील खान बहादूर भाभा रुग्णालय (कुर्ला) येथे कंत्राटी बहुउद्देशीय कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि शोषण होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यासंदर्भात राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (NAPF) यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना, महापौरांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना लेखी तक्रार अर्ज सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली …

मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका Read More »

बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन

​पेण (प्रतिनिधी): आजच्या आधुनिक युगात कायद्याचे पालन करणे ही केवळ शासकीय यंत्रणेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. समाजात वाढणारे भ्रष्टाचार, भू-माफिया, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्हे यांसारख्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व विधी तज्ज्ञ श्री. राकेश ह. म्हात्रे (पाटणेश्वर-पेण) यांनी केले आहे. ​श्री. म्हात्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या …

बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन Read More »

दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!

प्रशासनाची कार्यक्षमता प्रश्नचिन्हाखाली – नागरिकांचा संताप उसळला प्रतिनिधी : महेश गवळी  छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर अंडरपास येथे आज दिवसाढवळ्या अत्यंत धक्कादायक व निष्काळजीपणाचा प्रकार घडला. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी प्रशासनाने बसवलेले लोखंडी अडथळे (पोल) तोडून एका जेसीबीने थेट अंडरपासमध्ये प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. ◾ प्रशासनाच्या नियमांना जुमानले नाहीसदर अंडरपासमध्ये अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी …

दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..! Read More »

आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई प्रतिनिधी : जागतिक ग्राहक दिनानिमित्त आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शारदाश्रम विद्यामंदिर , डॉ. भवानीशंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे. कार्यशाळेतील प्रमुख विषयमाहितीचा अधिकार कायदा २००५,मानवाधिकार कायदा,ग्राहक संरक्षण कायदा २०१९,लोकपाल …

आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा Read More »

महाराष्ट्राचं राजकारण : लोकशाहीचा खून, सत्ताधाऱ्यांचा माज आणि जनतेची शरणागती

प्रतिनिधी मुंबई: आज महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं की संताप आल्याशिवाय राहत नाही. स्वतःला प्रगत, पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यात लोकशाहीची अशी विटंबना यापूर्वी कधीच झाली नव्हती. यूपी–बिहारची हेटाळणी करणारेच आज महाराष्ट्राला त्या पातळीखालच्या राजकारणाकडे घेऊन गेले आहेत. ◼️ सत्तेसाठी मूल्यांची कत्तल आज राजकारणात ना विचारधारा उरली, ना नीती. पक्षांतर, घोडेबाजार, सत्तेसाठी चाललेली उघड सौदेबाजी हेच राजकारणाचं स्वरूप झालं …

महाराष्ट्राचं राजकारण : लोकशाहीचा खून, सत्ताधाऱ्यांचा माज आणि जनतेची शरणागती Read More »

इटलीत बंद पडलेला विषारी PFAS कारखाना कोकणात? पर्यावरण व आरोग्यावर गंभीर धोका

प्रतिनिधी  मुंबई इटलीच्या व्हेनेटो प्रदेशातील प्रसिद्ध Miteni नावाच्या रासायनिक कारखान्यामुळे ३५०,००० हून अधिक लोकांचे पिण्याचे पाणी ‘PFAS’ (पर-अँड पॉलिफ्लुओरोअल्काइल सबस्टन्सेस) या “चिरंतन रसायनांनी” दूषित झाले होते. हे रसायन पाण्यात, मातीमध्ये किंवा वातावरणात कधीही विघटत नाहीत आणि त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम आहेत, ज्यात कर्करोग, हार्मोनल विकार व इम्यून सिस्टीमवर परिणाम यांचा समावेश आहे. तसंच, या …

इटलीत बंद पडलेला विषारी PFAS कारखाना कोकणात? पर्यावरण व आरोग्यावर गंभीर धोका Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top