June 6, 2026 Saturday
June 6, 2026 Saturday
भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत|भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत|आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशनतर्फे हर्चे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ|मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका|मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका|मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका|बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन|बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन|दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!|दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!
भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत|भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत|आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशनतर्फे हर्चे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ|मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका|मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका|मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका|बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन|बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन|दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!|दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!
RTI News Social

भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत

RTI News

आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशनतर्फे हर्चे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

Politics RTI News Social

मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका

RTI News Social

बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन

Fact Check RTI News Social

दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!

Health RTI News

BMC रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनात कोट्यवधींचा घोटाळा?

Education RTI News Social

आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा

Health RTI News

KEM रुग्णालयातील साफसफाई कंत्राटात अनियमिततेचा आरोप; RTI माहिती देण्यात दिरंगाईचा मुद्दा ऐरणीवर

Marathi blog Politics RTI News transparency

आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या कामाचा अहवाल कुठे पाहायचा..?

Marathi blog RTI News Social

महाराष्ट्राचं राजकारण : लोकशाहीचा खून, सत्ताधाऱ्यांचा माज आणि जनतेची शरणागती

Environment Health Marathi blog Social

इटलीत बंद पडलेला विषारी PFAS कारखाना कोकणात? पर्यावरण व आरोग्यावर गंभीर धोका

Marathi blog Politics Social

सरकारी कार्यालयातील ‘भीक’ संस्कृती संपवण्यासाठी नागरिकांनी तक्रार करायलाच हवी

legal/Will Marathi blog RTI News Social

आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.!

Human Rights News legal/Will RTI News

राज्य माहिती आयोग आहे की ‘रिमाइंडर’ पाठवणारे पोस्ट ऑफिस? माहिती आयुक्तांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

Environment Marathi blog Social

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!

Marathi blog RTI News Tax

राजकीय पक्षांना 100% टॅक्स बेनिफिट – काळ्या पैशाचा खेळ आणि लोकशाहीवरील घाव – कामेश घाडी

Infrastructure Marathi blog Policy Politics Social

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.?

Fact Check Marathi blog RTI News Social

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात

Marathi blog Politics RTI News

केंद्र आणि बिहार सरकारातील काही मंत्र्यांकडून वेतनासोबत पेन्शनही स्वीकारल्याचा RTI मधून खुलासा

legal/Will Marathi blog RTI News Social

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल

FEATURED STORY

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
Environment

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

SINGLE COLUMN POSTS
शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर
RTI News

शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर

✒️ मुंबई | प्रतिनिधी शासनाने नुकतीच माहिती अधिकार कायदा (RTI Act 2005) अंमलबजावणीतील मोठा बदल करणारी अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयानुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहिती — जसे की सेवा नोंदी, संपत्तीचा तपशील, रजा, आरोग्यविषयक माहिती — आता RTI अंतर्गत मागवता येणार नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देत घेतला आहे; मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांनी यावर जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. "हा निर्णय पारदर्शक प्रशासनाच्या संकल्पनेला हरताळ फासणारा आहे," असे मत कामेश घाडी (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष – आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन) यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचार लपवण्यासाठी 'गोपनीयतेचा' आडोसा.?माहिती अधिकार कायद्यामुळे हजारो प्रकरणांमध्ये प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता तपशीलांमधून मोठे भ्रष्टाचार समोर आले आहेत. मात्र, हा नवीन निर्णय अशा माहितीची मागणीच रोखतो. त्यामुळे "शासन शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती का लपवत आहे?" असा सवाल RTI कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. ⚖️ सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ चुकीचा?सर्वोच्च न्यायालयाने काही खाजगी माहितीबाबत वैयक्तिक गोपनीयतेचे समर्थन केले असले तरी, हे सार्वजनिक हिताच्या बाबतीत लागू होत नाही. मात्र शासनाने या निरीक्षणाचा अंशतः आधार घेत, हा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांवर लादला आहे. हे लोकशाहीच्या तत्त्वांना विरोध करणारे पाऊल ठरत असल्याचे अनेक कायदेतज्ज्ञांनी नमूद केले आहे. RTI संघटनांची एकमुखी मागणी – निर्णय मागे घ्याआरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनसह अनेक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून, तातडीने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. "शासन पारदर्शक असेल, तर माहिती लपवण्याची गरजच काय?" असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. 📌 महत्वाचे मुद्दे: • RTI कलम 4 आणि 6 नुसार, शासनास सार्वजनिक माहिती देणे बंधनकारक सार्वजनिक निधीतून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती ‘खाजगी’ कशी? RTI…
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
Environment

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

रायगड : सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका पेण तालुका मधील सावरसाई ग्रामपंचयात जवळ होत असलेल्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणा विषयी पेणच्या सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी ३०/१२/२०२३ रोजी निवेदन व प्रदूषणाचे पुरावे दिले होते परंतु जानेवारी महिना पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यानंतर वकीला मार्फत नोटिस देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचे उत्तर ग्रामपंचायतींनी दिलेले नाही. ०७/०२/२०२४ रोजी माहितिचा कायदा अर्ज दाखल करण्यात आला १ महिना उलटुन सुद्धा कुठलीच माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेली नाही. पेण प्रांत व पेण तहसील कार्यालत देखील माहिती अधिकार व तक्रार अर्ज दाखल करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच उत्तर हि देण्यात आलेले नाही. माहिती देण्यास टाळाटाळ का होते व हे कोणाचं आशिर्वादाने सुरू असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील १५ दिवसात सदर प्रकारची दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास पेण तहसिलदार कार्यालया समोर निषेद करण्यासाठी व कठोर कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर या 3 महिन्याच्या गरोदर असून त्या आपल्या २ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आमरण उपोषण करणार व लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये याप्रकरणात मधील दोषी वर कारवाई होण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे असेल प्रसार माध्यमाशी बोलताना सांगतले.
भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत
RTI NewsSocial

भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत

'आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन'चा एल्गार मुंबई प्रतिनिधी : माहितीचा अधिकार (RTI) आणि मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे, मानसिक छळ, तसेच प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आणि माहिती मिळविण्यात येणारे अडथळे याविरोधात आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन यांच्या वतीने "RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन" आयोजित करण्यात आले आहे. या जनआंदोलनाच्या माध्यमातून RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न, मानवाधिकार संरक्षण, माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासनातील पारदर्शकता तसेच भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी, राष्ट्रीय सचिव श्री. बसंत चक्रवर्ती, मुंबई अध्यक्ष श्री. सचिन खरात व मुंबई सचिव यांनी आझाद मैदान, पत्रकार परिषद भवन, आझाद मैदान पोलीस स्टेशन तसेच मुंबई महानगरपालिका येथे भेट देऊन आवश्यक पत्रव्यवहार पूर्ण केला असून आंदोलनासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे, प्रमुख मागण्या आणि पुढील कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी ११ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद भवन, आझाद मैदान, मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. तसेच १६ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आझाद मैदान, मुंबई येथे "RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन" आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा, भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी उपाययोजना, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकता, नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन यासंदर्भातील विविध मुद्दे मांडण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. राज्यभरातील RTI कार्यकर्ते, मानवाधिकार…
आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशनतर्फे हर्चे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ
RTI News

आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशनतर्फे हर्चे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

प्रतिनिधी | रत्नागिरी : भारत सरकारकडे नोंदणीकृत “आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे हर्चे, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रेरणादायी व समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आजच्या वाढत्या प्रदूषण, जंगलतोड आणि पर्यावरणीय संकटांचा गांभीर्याने विचार करून संस्थेने यावर्षी “पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती” हा मुख्य विषय हाती घेतला आहे. त्याअंतर्गत १२ मे ते १५ मे या कालावधीत हर्चे व परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे : ◾ “एक सदस्य – एक झाड” अभियानया महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत संस्थेच्या देशभरातील प्रत्येक सदस्याला किमान एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानातून देशभरात १ लाख वृक्षारोपण करण्याचा निर्धार संस्थेने केला असून, या ऐतिहासिक मोहिमेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आला. ◾ भव्य वृक्षारोपण मोहीम व पर्यावरण जनजागृती अभियानकोकणातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेल्या रत्नागिरी परिसरात प्रस्तावित रिफायनरीसारख्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. माहितीपूर्ण पोस्टर्स, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले. ◾ हरित कोकण – सुरक्षित भविष्यग्रामीण भागात हरित पट्टा वाढवणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि नागरिकांना वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित करणे, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 🌿 विशेष आवाहन :या महावृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी झाडे, रोपे किंवा आर्थिक स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. “आपले छोटेसे योगदानही पर्यावरणासाठी मोठा बदल घडवू शकते.” या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना श्री. कामेश घाडी म्हणाले,"आज झाडे लावणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करण्याची काळाची गरज आहे. चला, आपण सर्व मिळून पर्यावरण…
मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका
PoliticsRTI NewsSocial

मुंबईत कंत्राटी कामगारांचे शोषण; तक्रारींवरही प्रशासन गप्प – भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण? आयुक्तांची संशयास्पद भूमिका

प्रतिनिधी : आदित्य मैराळे मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारीतील खान बहादूर भाभा रुग्णालय (कुर्ला) येथे कंत्राटी बहुउद्देशीय कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि शोषण होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यासंदर्भात राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (NAPF) यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना, महापौरांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना लेखी तक्रार अर्ज सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.तक्रार अर्जानुसार — कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही , PF आणि ESIC रकमेतील अनियमितता ,कंत्राटदारांकडून आर्थिक गैरव्यवहार या सर्व बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे.प्रशासनाची संशयास्पद भूमिकासर्वात गंभीर बाब म्हणजे — तक्रारी देऊनही प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे आणि विपीन शर्मा यांच्याकडून पत्र पुढे सरकवून स्वतः चौकशी करण्याऐवजी संबंधित आरोपित अधिकाऱ्यांनाच अहवाल देण्याचे आदेश दिले यामुळे “आरोपीच स्वतःची चौकशी करणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कामगारांवर दबाव टाकून किमान वेतन मिळत असल्याचे खोटे पत्र बनवून दिलाच आरोप कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे.महापौर आणि विरोधी पक्ष नेत्यांची निष्क्रियता :मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि विरोधी पक्ष नेते यांच्याकडेही या गंभीर प्रकरणाची माहिती देण्यात आली. मात्र— कोणतीही सार्वजनिक भूमिका नाही , चौकशीसाठी पुढाकार नाही , कामगारांच्या बाजूने आवाज उठवण्यास टाळाटाळ ,यामुळे दोन्ही बाजूंनी राजकीय मौन पाळले जात असल्याचा आरोप नागरिक आणि संघटनांकडून केला जात आहे. मराठी कामगारांचे शोषण – संताप वाढतोयया प्रकरणामुळे स्थानिक मराठी कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “महानगरपालिका कंत्राटी कामगारांसाठी नरक बनली आहे” अशी भावना व्यक्त होत आहे.कमी वेतन, असुरक्षित नोकरी आणि दडपशाहीमुळे कामगार त्रस्त. कारवाईची मागणीसंघटनांची ठाम मागणी — स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी समिती नेमावी , संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे , कामगारांना थकीत…
बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन
RTI NewsSocial

बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन

​पेण (प्रतिनिधी): आजच्या आधुनिक युगात कायद्याचे पालन करणे ही केवळ शासकीय यंत्रणेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. समाजात वाढणारे भ्रष्टाचार, भू-माफिया, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्हे यांसारख्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व विधी तज्ज्ञ श्री. राकेश ह. म्हात्रे (पाटणेश्वर-पेण) यांनी केले आहे. ​श्री. म्हात्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "सध्या दुसऱ्यांच्या जमिनी लाटणे, वैयक्तिक द्वेषातून नुकसान करणे, घरे जाळणे किंवा स्वतःला स्वयंघोषित समाजसेवक समजून इतरांच्या जागेवर अतिक्रमण करणे अशा बेकायदेशीर कृत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा समाजकंटकांना वेळीच विरोध केला नाही, तर त्यांचे धाडस अधिक वाढून कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल." ​पत्रकातील महत्त्वाचे मुद्दे: ​सजग नागरिक: संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. ​भ्रष्टाचाराला विरोध: भ्रष्टाचाराला बळी न पडता त्याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. ​सायबर सुरक्षा: इंटरनेट वापरताना आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवून फसवणुकीपासून सावध राहावे. ​शिक्षण: शाळा-महाविद्यालयांतून कायद्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. ​कठोर अंमलबजावणी: शासनाने केवळ कायदे बनवू नयेत, तर दोषींना कठोर शिक्षा देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण करावा. ​शेवटी, शासन, पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिक या तिघांनीही एकत्रितपणे प्रयत्न केल्यास एक सुरक्षित आणि सुसंस्कृत समाज घडवता येईल, असा विश्वास श्री. राकेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
Latest Posts
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society. Please Support Us To Make Our Society Empower And Enlighted.

TRENDING POSTS CAROUSEL
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
Environment

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

YOU MAY HAVE MISSED

error: Content is protected !!
Scroll to Top