January 15, 2025 Wednesday
January 15, 2025 Wednesday
Home » Human Rights News » RTI News » पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
a
Health of citizens in Panvel Municipal Corporation limits..

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

नवी मुंबई : नवी मुंबईचे स्वच्छ संरक्षण २०२२ मध्ये आपले मानांकन उंचावत देशात तृतीय क्रमांकाचा स्वच्छ शहराचा मान पटकावला होता परंतु आता पनवेल महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत चित्र काही वेगळे दिसत असल्याचा जाणवतं आहे, नवी मुंबई येथील पनवेल महानगरपालिका हद्दीत मागील काही महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती व खाद्यपदार्थ व्यवसायिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे, धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांनी रस्त्याला अक्षरशा लाल रंगीत स्वरूप आणला आहे, खाद्यपदार्थ विक्रेता तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन करत असल्याने या मुले आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त आहे, तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याचा प्रश्न समोर आहे.

पनवेल महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व पान टपऱ्या व्यवसाय याना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस तत्काळ बंदी आणावी अशी मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा प्रमुख प्रज्ञेश ना. कांबळे यांच्याकडून करण्यात आली आहे तसेच खाद्यपदार्थ विक्रेता जर तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन करत असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पनवेल महानगरपालिका तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे.

नवी मुंबईचे स्वच्छ संरक्षण २०२२ मध्ये आपले मानांकन उंचावत देशात तृतीय क्रमांकाचा स्वच्छ शहराचा मान पटकावला होता परंतु आता पनवेल महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत चित्र काही वेगळे दिसत असल्याचा जाणवतं आहे, नवी मुंबई येथील पनवेल महानगरपालिका हद्दीत मागील काही महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती व खाद्यपदार्थ व्यवसायिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे, धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांनी रस्त्याला अक्षरशा लाल रंगीत स्वरूप आणला आहे, खाद्यपदार्थ विक्रेता तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन करत असल्याने या मुले आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त आहे, तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याचा प्रश्न समोर आहे, पनवेल महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व पान टपऱ्या व्यवसाय याना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस तत्काळ बंदी आणावी अशी मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा प्रमुख प्रज्ञेश ना. कांबळे यांच्याकडून करण्यात आली आहे तसेच खाद्यपदार्थ विक्रेता जर तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन करत असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पनवेल महानगरपालिका तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात..?
Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख श्री. सावन ससाणे याच्याकडून करण्यात आली.

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख श्री. सावन ससाणे याच्याकडून करण्यात आली.

कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख श्री. सावन ससाणे याच्याकडून करण्यात आली.

error: Content is protected !!
Scroll to Top