October 6, 2025 Monday
October 6, 2025 Monday

RTI TIMES

RTITIMES.COM is not just a news channel, it's india's first social reforming digital plateform to fight against corruption and to spread awareness by bringing up the true news and incidents which is happening in daily life. RTI TIMES is Awaking our society by putting the true facts. We always fight against corruption for our society.

Since March 2020, 10 RTI activists have been killed for seeking information about Kovid. A total of 91 RTI activists have been killed.

मार्च २०२० पासून कोविड संबंधातील माहिती मागितली म्हणून १० आरटीआय कार्यकर्ते मारले गेले आहेत. एकूण ९१ आरटीआय कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत.

मार्च २०२० पासून कोविड संबंधातील माहिती मागितली म्हणून १० आरटीआय कार्यकर्ते मारले गेले आहेत. एकूण ९१ आरटीआय कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत.

Modi government finally bowed down, Modi apologized to the country ..! PM announces repeal of black agriculture laws

मोदी सरकार अखेर झुकलं, मोदींनी मागितली देशाची क्षमा..! काळे कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

मोदी सरकार अखेर झुकलं, मोदींनी मागितली देशाची क्षमा..! काळे कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

chief justice of-india N.-V. Raman slams debates on channels

“इतर कशाहीपेक्षा टीव्हीवरच्या चर्चांमुळे जास्त प्रदूषण होतं”, देशाच्या सरन्यायाधीशांनी टोचले वृत्तवाहिन्यांचे कान.!

“इतर कशाहीपेक्षा टीव्हीवरच्या चर्चांमुळे जास्त प्रदूषण होतं”, देशाच्या सरन्यायाधीशांनी टोचले वृत्तवाहिन्यांचे कान.! सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना वृत्तवाहिन्यांवरील चर्चाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

central-government-discrimination-with-maharashtra

केंद्र सरकारचा महाराष्ट्राशी सापत्नभाव, उत्तरप्रदेशात २७, महाराष्ट्रात फक्त २ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

केंद्र सरकारचा महाराष्ट्राशी सापत्नभाव, उत्तरप्रदेशात २७, महाराष्ट्रात फक्त २ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता, निधीही तेथे २, ४६७ कोटी तर इथे २६३ कोटी.!

Everyone has the right to know the reason behind the transfer of judges

न्यायाधीशांच्या बदलीमागचे कारण जाणण्याचा सर्वांना अधिकार

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांची मेघालयला बदली करण्यात आली. मात्र या निर्णयास मद्रास उच्च न्यायालयातील २००हून अधिक वकिलांनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी तसे पत्र सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला लिहिले आहे. अत्यंत कार्यक्षम न्यायाधीशांच्या बदलीमागचे कारण जाणून घेण्याचा वकिलांना अधिकार आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे.

Be polite to customers; State Bank officials slapped by High Court

ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले

ग्राहकांशी साैजन्याने वागा; त्यांच्यामुळेच मिळतो पगार.
शपथपत्रावरून न्या. सुब्रमण्यन यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील वक्तव्य बेजबाबदार मानले पाहिजे

error: Content is protected !!
Scroll to Top