बळीराजापुढं सरकार नमलं; 359 दिवसांचा लढा यशस्वी, ऐतिहासिक आंदोलनातील महत्त्वाचे टप्पे
बळीराजापुढं सरकार नमलं; 359 दिवसांचा लढा यशस्वी, ऐतिहासिक आंदोलनातील महत्त्वाचे टप्पे
बळीराजापुढं सरकार नमलं; 359 दिवसांचा लढा यशस्वी, ऐतिहासिक आंदोलनातील महत्त्वाचे टप्पे
“इतर कशाहीपेक्षा टीव्हीवरच्या चर्चांमुळे जास्त प्रदूषण होतं”, देशाच्या सरन्यायाधीशांनी टोचले वृत्तवाहिन्यांचे कान.! सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना वृत्तवाहिन्यांवरील चर्चाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ग्राहकांशी साैजन्याने वागा; त्यांच्यामुळेच मिळतो पगार.
शपथपत्रावरून न्या. सुब्रमण्यन यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील वक्तव्य बेजबाबदार मानले पाहिजे
प्रत्येक पाचवा मृत शेतकरी, विद्यार्थ्यांचाही समावेश भारत गेल्या वर्षी कोरोना महामारीला तोंड देत होता तेव्हा देशात १.५३ लाखांपेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केली.
देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असले तरी शेतकऱ्यांचा हा लढा सुरूच राहील. समाजवाद ही काळाची गरज आहे असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेच्या सभागृहात वीज कामगार मेळावा आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड …
‘चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकताहेत’ – समाजसेविका मेधा पाटकर Read More »
२०११ साली केलेल्या जातनिहाय गणनेचा ९९ टक्के तपशील अचूक जनगणना आयुक्त |
99% details of caste wise census conducted in 2011. Accurate Census Commissioner