December 19, 2025 Friday
December 19, 2025 Friday

Marathi blog

आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.!

प्रतिनिधी मुंबई : ◾️माहितीचा अधिकार (RTI) वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर आणि घटनात्मक हक्क आहे.• केवळ RTI अर्ज केला म्हणून धमकी देणे, दबाव टाकणे किंवा भीती निर्माण करणे हे थेट कायद्याचे उल्लंघन आहे. ⚫कायदेशीर तरतुदी (Legal Provisions) ◼️ IPC कलम 506▪️जीवे मारण्याची धमकी देणे किंवा गंभीर इजा पोहोचवण्याची धमकी देणे हा गुन्हा आहे▪️२ ते ७ …

आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.! Read More »

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!

प्रतिनिधी मुंबई: विकासाच्या नावाखाली मुंबईचा श्वास कोंडला जातो. दिल्लीचं नाव घेतलं की हवा प्रदूषणाचा मुद्दा लगेच समोर येतो. पण आज मुंबईची परिस्थिती वेगळी राहिलेली नाही.आज मुंबईचा AQI 186 — “Unhealthy” या श्रेणीत आहे.हा आकडा फक्त आकडा नाही, तो मुंबईकरांच्या फुफ्फुसांवर झालेला थेट हल्ला आहे. ❓ मग प्रश्न असा आहे की➡️ मुंबईत असं काय घडतंय?➡️ सरकार, …

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..! Read More »

राजकीय पक्षांना 100% टॅक्स बेनिफिट – काळ्या पैशाचा खेळ आणि लोकशाहीवरील घाव – कामेश घाडी

प्रतिनिधी मुंबई : भारतामध्ये समाजकारण करणाऱ्या संस्थांना, ट्रस्टांना किंवा एनजीओंना देणगी दिल्याबद्दल केवळ 50% टॅक्स बेनिफिट मिळते. मात्र, नोंदणीकृत राजकीय पक्षांना किंवा निवडणूक ट्रस्टना देणगी दिल्यास त्यावर 100% कर वजावट लागू होते. यामुळे प्रत्यक्ष समाजकार्य करणाऱ्या संस्थांना निधी मिळवणे कठीण झाले आहे आणि राजकीय पक्ष करसवलतीचे प्रमुख साधन बनले आहेत. • आयकर कायदा कलम 80GGC व …

राजकीय पक्षांना 100% टॅक्स बेनिफिट – काळ्या पैशाचा खेळ आणि लोकशाहीवरील घाव – कामेश घाडी Read More »

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.?

प्रतिनिधी मुंबई : देशातील ग्रामीण गरीबांसाठी रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही केवळ रोजगार योजना नसून, ग्रामीण जनतेसाठीचा एक संवैधानिक हक्क आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येत असून, यामागे जनहित नसून राजकीय श्रेय हडपण्याचा व इतिहास पुसण्याचा अजेंडा असल्याचा आरोप …

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.? Read More »

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात

काँग्रेस पक्षाच्या विशेष माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 94 आंतरराष्ट्रीय परदेश दौरे केले आहेत. यापैकी 85 टक्के दौरे संसद अधिवेशनांच्या काळातच झाले असून, त्यामुळे पंतप्रधानांच्या परराष्ट्र दौर्यांचा काळ संसद सत्रांशी कसा समांतर पडत आहे हे समोर आले आहे. या दौऱ्यांमध्ये अनेकदा संसदेत महत्त्वाच्या …

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात Read More »

केंद्र आणि बिहार सरकारातील काही मंत्र्यांकडून वेतनासोबत पेन्शनही स्वीकारल्याचा RTI मधून खुलासा

आरटीआय अर्जाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बिहार सरकारमधील एकूण 8 मंत्री सध्या त्यांच्या पदाचे वेतन (Salary) घेत असून, त्यासोबतच पूर्वीच्या पदांवरील पेन्शन (Pension) देखील स्वीकारत आहेत. उघड झालेल्या माहितीनुसार, या मंत्र्यांना आधी संसद सदस्य, विधानसभा सदस्य किंवा इतर सार्वजनिक पदांवर काम केल्यामुळे मिळणारे पेन्शन नियमितपणे …

केंद्र आणि बिहार सरकारातील काही मंत्र्यांकडून वेतनासोबत पेन्शनही स्वीकारल्याचा RTI मधून खुलासा Read More »

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल

मुंबई : शहरात ई-चलान भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या QR कोडचा गैरवापर करून नागरिकांना आर्थिक फसवणूक करण्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशाच प्रकारची एक गंभीर घटना मुंबईतील बायकळा विभागात घडली असून याबाबत श्री. राजेंद्र कैलास निकम यांनी वाहतूक विभागाकडे तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारदाराच्या MH01-DR-6544 या वाहनावर 19/10/2025 ते 21/10/2025 या कालावधीत ई-चलान लागले होते. सरकारी …

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल Read More »

भारतीय रुपया कोसळण्यामागील सत्य -आर्थिक मंदी, जागतिक इंडेक्समधील घसरण आणि राजकीय अपयश

एक निर्भीड विश्लेषण – श्री कामेश घाडी मुंबई प्रतिनिधी:  रुपया पुन्हा कोसळला — जगासमोर भारत आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला.रुपया खाली… अर्थव्यवस्था खाली… आणि देशाची जागतिक प्रतिमा तळाला. 1 USD = 89.66 रुपये — हा आकडा भारताच्या आर्थिक आरोग्याचा एक्स-रे आहे.आश्चर्यकारक म्हणजे आज अफगाणिस्तानसारख्या युद्धग्रस्त देशाचे चलन मूल्य भारतापेक्षा जास्त स्थिर आहे. एकेकाळी मोदींनीच म्हटले होते:➡️ …

भारतीय रुपया कोसळण्यामागील सत्य -आर्थिक मंदी, जागतिक इंडेक्समधील घसरण आणि राजकीय अपयश Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top