The highest number of suicides in Maharashtra was in 1990

महाराष्ट्रात २०२० मध्ये झाल्या सर्वाधिक १९,९०९ आत्महत्या

प्रत्येक पाचवा मृत शेतकरी, विद्यार्थ्यांचाही समावेश भारत गेल्या वर्षी कोरोना महामारीला तोंड देत होता तेव्हा देशात १.५३ लाखांपेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केली.