Big change in PM Kisan Yojana; No money will be received without this document

पीएम किसान योजनेत झाला मोठा बदल; या कागदपत्राशिवाय नाही मिळणार पैसे

केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजनाही राबविल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्यांचे उत्पन्नही दुप्पट होऊ शकेल.